
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या गैर कारभार अत्ता उघड झाला आहे. आर बी आय नी नाबाडला प्रशासक म्हणुन नेमले आहे . आता आर.बी.आय.ने य़ा बँकेच्या कारभारा बद्दलचा अहवाल जनतेसाठी उघड करावा , असे मला वाटते.
य़ा प्रश्नाबाबत कुणी काय केले त्याचे पितळ बाहेर येइल .राजकीय नेत्यांनी कितीही शाब्दिक चर्चा केली, एकमेकांचे दावे खोडून काढले तरी त्यातून काय निष्पन्न होणार ?
अहवाल जनतेसाठी उघड झाल्याने ५४ संचालकांनी काय केले , किती , कुणाला कर्जे दिली ते सारे समजेल .
याबाबत राजकीय नेत्यांनी वेगवेगळी मते प्रकट करून महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करू नये.
- शांतिलाल सुरतवाला
ईमेल- shantilalsuratwala@yahoo.com
http://articles.timesofindia.indiatimes.com/2011-05-08/nagpur/29522489_1_mscb-dccbs-cooperative-banks
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8201986.cms
http://www.youtube.com/watch?v=3OoC9CIpGgM

No comments:
Post a Comment